राजकीय पक्षांनी सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित तरुणांना उमेदवारी द्यावी
जनशक्ती (वृत्तसेवा)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की, देशातील सुमारे एक लाख तरुणांनी आपल्या आवडीच्या राजकीय पक्षात प्रवेश करावा, त्यामुळे राजकारणात नवीन विचारधारेचा समावेश होईल. राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका घोषित होणार आहेत. प्रत्येक पक्षांची उमेदवारांसाठी चाचपणी चालू आहे. या निवडणुकात प्रत्येक राजकीय पक्षाने प्रत्येकाच्या वाटेला येणाऱ्या एकूण जागेच्या ५० टक्के जागा […]
सविस्तर वाचा